वडिलांचा एव्हढा धाक होता की, त्यांनी हाक मारली की तो ‘आलो’ म्हणत त्यांच्या समोर उभा ठाकायचा.
आता ही सवय त्याने देखील त्याच्या मुलांना लावली आहे.
‘आज्ञाधारकतेपेक्षा देखील आदर महत्त्वाचा’, हा जून्या पिढीचा संदेश, तो नव्यपिढीकडे हस्तांतरित करतो आहे.
©️हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. ९५९५९६९९८९
No comments:
Post a Comment