स्नेह संमेलनातून परततांना प्रत्येक विद्यार्थी मित्र ‘लवकरच पुढच्या वर्षी भेटूया’, असे म्हणत जात होते.
स्थानिक राहणारे मित्र हसतमुखाने निरोप देत होते.
एव्हाना त्यांच्या कानात शाळेतील नीरव शांतता घोंघावत राहिली.
स्नेह संमेलनातून परततांना प्रत्येक विद्यार्थी मित्र ‘लवकरच पुढच्या वर्षी भेटूया’, असे म्हणत जात होते.
स्थानिक राहणारे मित्र हसतमुखाने निरोप देत होते.
एव्हाना त्यांच्या कानात शाळेतील नीरव शांतता घोंघावत राहिली.
स्नेह संमेलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्य नोकरदार, दुकानदार ते उद्योजक, जिल्हाधिकारी झालेले विद्यार्थी होते.
शिक्षकांनी देखील कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली.
तेंव्हा कोणीही हरखून न जाता, उलट प्रत्येकजण ‘आपली सामाजिक जबाबदारी अधिक वाढली आहे’, ही जाणीव घेऊन परतले.
‘आठवणींचा सोहळा’.
स्नेह संमेलनासाठी जवळजवळ तीस वर्षांनी जमलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला नाव द्यायचे ठरवले.
गुरुजनांसह सेवक कर्मचाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मात्र वर्गातील फळ्यावर लिहिले होते,
‘कृतज्ञ आठवणींचा सोहळा’…
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...