‘आठवणींचा सोहळा’.
स्नेह संमेलनासाठी जवळजवळ तीस वर्षांनी जमलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला नाव द्यायचे ठरवले.
गुरुजनांसह सेवक कर्मचाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मात्र वर्गातील फळ्यावर लिहिले होते,
‘कृतज्ञ आठवणींचा सोहळा’…
No comments:
Post a Comment