स्नेह संमेलनातून परततांना प्रत्येक विद्यार्थी मित्र ‘लवकरच पुढच्या वर्षी भेटूया’, असे म्हणत जात होते.
स्थानिक राहणारे मित्र हसतमुखाने निरोप देत होते.
एव्हाना त्यांच्या कानात शाळेतील नीरव शांतता घोंघावत राहिली.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment