एका पक्षाला जनतेने पुन्हा एकदा निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करण्याची संधी दिली.
त्यावर विरोधकांनी आत्मचिंतन बैठक बोलावली.
परंतू दोष कोणाला किंवा कशाला द्यायचा याचा काही निर्णय होऊ शकला नाही.
त्यावेळी नेते मांडली मोठ्या आशेने पक्ष्याध्यक्षांकडे पाहत राहिले.
No comments:
Post a Comment