मंदिराच्या ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
या वेळी एका ठिकाणी रामकथा सुरू होती. कथाकार विषय मांडत होते, “रामाचा वनवास संपला म्हणजे रामराज्य आले असे नाही…”
एव्हाना भक्तगण रामराज्यातील ‘नागरी कर्तव्या’चा विचार करायला लागले होते.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment