तो समाजात घडणाऱ्या वाईट घटनांना सकारात्मक रूप देत कथा लिखाण करत असे. प्रत्येकाला त्याच्या कथा आवडायच्या.
एकदा त्याला वाटले, ‘आपण आहे तसे कथानक रंगवावे.’.
मग त्यांने कथा लिहिली ‘समाजमन’.
आता तो केवळ टीकेचा धनी झाला आहे.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment