स्नेह संमेलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्य नोकरदार, दुकानदार ते उद्योजक, जिल्हाधिकारी झालेले विद्यार्थी होते.
शिक्षकांनी देखील कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली.
तेंव्हा कोणीही हरखून न जाता, उलट प्रत्येकजण ‘आपली सामाजिक जबाबदारी अधिक वाढली आहे’, ही जाणीव घेऊन परतले.
No comments:
Post a Comment