सलग तीन कसोटी मालिका गमावल्यानंतर संघ खचून गेला.
पत्रकारांनी देखील खूप टीका केली. परंतू प्रत्येक वेळेस संघाने धावांच्या मार्फतच उत्तर दिले.
एव्हाना पत्रकारांना अनुभव येत होता, ‘क्रिकेट खरंच जेंटलमॅन्स गेम आहे’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment