आजोबा किशोरवयीन नातवाला आग्रहपूर्वक पंढरपूरच्या वारीत घेऊन गेले. तो वारीतील मंगलमय वातावरणांत भान हरवून गेला.
घरी आल्यानंतर मात्र त्याचे आईवडील मात्र म्हणत होते, ‘आम्हाला आमचा मुलगा सापडला आहे’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment