जीवनाला एकदा खूप दु:ख झालं.
म्हणून त्याने 'जीवन' संपवायचं ठरवलं.
खरे तर ती आत्महत्याच होती.
परंतू 'आत्मत्याग' या गोंडस नावाखाली त्याने एक पत्र लिहिण्यास घेतलं.
दु:खाचे पाढे लिहित असतांना, जीवनाला जाणवले की,
'जीवनात कधी आनंदाचे प्रसंगही आले असतील (!)
ते ही लिहावे.'
असे वाटून त्याने ते ही लिहिण्यास सुरुवात केली.
नि लिहीता लिहीता, एका आनंदाच्या क्षणी जीवनाने पाहिलं की,
आनंदात आपण स्वतःला सामावून घेतलं होत, म्हणून आपण आनंदी होतो.
पण दु:खाशी मात्र परकेपणाने वागलो.
म्हणून एका अनामिक भावनेने जीवनाने दु:खाला गाढ आलिंगन दिलं.
आणि जीवनाला आनंद झाला.
23 comments:
Nice
Very nice
Very nice
खुप सुंदर...
मस्तच.....
खरंय आनंदाचे क्शण आपण वेचतो आणि आत्मविश्वासाने जगायला नव्याने नेहमीच पात्र आहोतअसे दाखवत असतो .मग एखादा वाईट प्रसंग ओढावला कि स्वतः चीच किव करायला लागतो ,.अस न करता दुःख आहे म्हणून सुख आहे ,आनंद आहे . तेव्हा दुःख ही पचवता आलेच पाहीजे .तशी आपल्या मनाशी आपण सांगड घालायला हवी.
हेमंत मी सहमत आहे तुझ्या विचाररांशी.
खूपच छान लिहीले आहेस.
Hemant
Nice,motivating thoughts.
Over the years, I have understood 2/3 things
Happiness and sorrow (pains) are parts of life, accept them and face them.
Only i can make myself Happy,no outside world.
When I point a finger to someone, I immediately thing about three fingers pointed towards me.
Hemant
Really good one
छान लिहले
कांही दुःख फार जड असतात ,कुणीतरी हात द्दावा ,ऊचलुन घ्यायला मग हलकं होत दुःख ही
मस्त हेमंतजी
मस्त हेमंतजी
सूंदर
Kupe mastch
Very nice... Keep writing
Sincerely thanks to all for giving motivation for writing....
Very nice hemant
सर खूप छान
छान सर्
Very nice Hemant ji. Please keep writing such a greatful thoughts.
Kya baat hai Hemant 😍👌👌👌
वा ! छान
खुप छान
Post a Comment