Tuesday, 13 September 2022

अलक

 एका शहराला केंद्र सरकारने 'पर्यटन राजधानी' म्हणून घोषित केले.

त्या शहरातील नागरिकांनी मोठा उस्तव साजरा केला.

परंतू काही व्यापाऱ्याांनी एकत्र येऊन निर्णय केला, 'या निमित्ताने येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ केवळ आपल्या उद्योगालाच झाला पाहिजे.'

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...