'कवीकल्पना' या नावाखाली एका कवीने 'चावट पाऊस' अशी कविता सादर केली.
अर्थातच ही एक अत्यंत वाईट अशी कवीकल्पना होती.
परंतु लगेचच दुसऱ्या एका कवीने शीघ्र कविता करत 'कवी आणि रवी' यांची सामाजिक जबाबदारी मांडली.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment