तो त्याच्या लिखाणाला सुरवातीस तो समाजपरिवर्तनाचे 'शस्त्र' असे संबोधायचा.
लिखाणातील प्रगल्भता जशी जशी वाढत गेली तसे तसे त्याच्या लक्षात आले, ते तर त्याच्या अंतर्मनावरील 'वस्त्र' आहे.
नि आता रसिक वाचक त्याचे लेख वाचून म्हणत होते, 'तो त्याच्या लेखांतून संस्कृती जतन करतो.'
No comments:
Post a Comment