भारतीय विवाह पद्धतीवर विश्वास नसलेल्या दांपत्याला सप्तपदी झाल्यावर गुरुजी म्हणाले,
“एक पृथ्वी, सात खंड, सात समुद्र, सातशे कोटी लोक अशा या महाकाय जगात एका जोडीदारासोबत सप्तपदी करुन आपण संसार करतो, खरेतर यातच आपल्या संस्कृतीची महानाता समजते…”
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment