"चमत्कार घडत असतात. देव, दैव आणि देण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. एव्हढेच.."
तो लिहीत असलेल्याला नाटकातील संवादजवळ येऊन थांबला.
क्षणभर सुखावला. नि पुन्हा लिहायला लागला.
तोच फोन वाजला.
पलीकडून कुणीतरी त्याला निरोप देत होते,
'साहित्य परिषदेवर बिनविरोध निवड होण्यासाठी केवळ आपल्याच नावाचा विचार झाला आहे," म्हणून.
No comments:
Post a Comment