फिरतीची नोकरी करताना तो बाहेर पडताना प्रत्येक वेळी आई वडिलांच्या पाया पडायचा.
कळत्या वयात आलेल्या त्याच्या मुलाने एकदा त्याला विचारले, “बाबा, तू नेहमीच बाहेरगावी जात असतोस. मग प्रत्येकवेळीच त्यांच्या आशीर्वादाची गरज असते का?”
“होय”, तो उत्तर देत म्हणाला, “आशीर्वाद. पण तो त्यांची अधिकाधिक सेवा करता यावी म्हणून.”
©️हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. ९५९५९६९९८९
1 comment:
👍
Post a Comment