तो शास्त्रज्ञ म्हणून परग्रहावरील जीव सृष्टीचा शोध घेत होता. तर त्याच्या पत्नीच्या पीएचडीचा विषय जीवनमूल्यांशी संबंधित होता.
अनेक वर्षांतरही दोघांचे संशोधन
अजून पूर्ण झालेले नाही.
खचित त्यांना कळून चुकले आहे, आपण जीव लावणे थांबवले तर संशोधन निश्चितच अपूर्ण राहील.
No comments:
Post a Comment