तो तिला कविता अर्पण करणार होता.
मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.
त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.
या ‘अपूर्ण’तेच्या भावनेने त्याच्या कवितेची अवीट गोडी वाढत गेली.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment