‘एवढाच त्रास होत असेल तर जा तुझ्या वडिलांच्या घरी’, तो छोटाश्या वादांवरून तिला बोलून गेला.
तशी त्यालाच त्याची लाज वाटली नि क्षणाचाही विलंब न करता त्याने तिची माफी मागितली.
त्यानंतर त्याने तिला वचन दिले, ‘तुझ्यासाठी सर्व सुख मिळवण्याचा प्रयत्न करेनच. परंतू ‘शब्द दारिद्र्य’ कधी येऊ देणार नाही’.
No comments:
Post a Comment