त्याने प्रेमात पडल्यावर तिला वचन दिले होते, ‘तूझ्यापदरांत जगातील सगळी सुखं आणून ठेवीन’. एका मध्यमवर्गीयाने पाहिलेले हे एक खूप मोठे स्वप्न होते.
त्याने काही वर्षांनी एक मोठा बंगला बांधला.
बंगल्याला नाव दिले होते ‘प्रेमाची शक्ती’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment