'कोणत्याही एका विचारवंतांच्या विचारांनी भारावून जायचे नाही', असे त्याने ठरवले.
जगभरातील अनेक विचारवंत वाचुन झाल्यावर तो आता एक चांगला समीक्षक झाला आहे.
तो आता भरभरून लिहितो आहे,
'सामान्य नागरिकांनी कोणत्याही एका विचारवंताच्या का होईना विचारांनी प्रेरित होऊन जीवन जगावे', म्हणून.
No comments:
Post a Comment