आयआयटी इंजिनीअर होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागत असताना त्याने आजन्म अविवाहित राहून सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला.
एकुलत्या एक मुलाच्या निर्णयाने आई प्रचंड दुखावली गेली.
म्हणाली, " तूच का?"
तो तिला समजावत म्हणाला,
"तू नाही का मला दरवर्षी बैलपोळ्याला माझ्या डोक्यावर अक्षता टाकत विचारायचीस 'अतीत कोण', म्हणून."
No comments:
Post a Comment