एव्हाना दोघांनीही तिशीत पदार्पण केले होते. अल्लडपणाचे दिवस संपले होते. परंतु ती अधूनमधून लाडाला येत असे.
तो देखील तिचे लाड पुरवायचा.
बहुदा त्यांना लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही प्रेमातील नाजूकता जपण्याचे गमक कळले होते.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment