प्रबोधन हा त्याचा आवडीचा विषय. आणि उत्कृष्ट वक्तृत्वातून तो ते नेहमीच साध्य करायचा.
पुढे चालून त्याने एक सेवाभावी संस्था सुरू केली.
“वक्तृत्व सोडून सेवाकार्याकडे का वळले?”,
या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला,
“आधुनिकयुगाचा नवा मंत्र जपायचा यत्न करतो आहे. ‘मरावे परी कार्य रूपी उरावे’”.
No comments:
Post a Comment