पहिलाच कविता संग्रह प्रकाशित केल्यांनतर त्याला अपेक्षा होती कि,
त्याला पुरस्कार मिळावा.
त्याची प्रत्येक कविता उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार होतीच.
परंतु त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही.
तो खूप दुःखी झाला.
त्यावर त्याच्या पत्नी म्हणाली,
"रसिक वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना तू पुरस्कार का मानत नाहीस?"
2 comments:
खूप छान..
आत्मीय शांती
मन:पूर्वक धन्यवाद
Post a Comment