जरठ- कुमारी विवाह प्रथा बंद झाली, हे कुटुंब कल्याण विभााचे फार मोठे यश आहे, असे मानत शासनाने मोठा कार्यक्रम घेतला.
त्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आली.
त्याच शेजारी दुसरी बातमी छापलेली होती, 'सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचा नवोदित तरुण अभिनेत्रीशी प्रेमविवाह.'
No comments:
Post a Comment