कर्ज म्हणजे आर्थिक गुलामगिरी’, त्याने नुकतीच नोकरी लागलेल्या मुलाला कान मंत्र दिला.
नि पहिल्यपगारात महागडा मोबाईल ईएमआई वर घेण्याचा निर्णय सोडून दिला.
सर्वसामान्यवर्गात जीवन जगताना आजच्या काळात आपली पुढची पिढी ‘आर्थिक स्वलंबन’ पाळु शकते, याचा त्याला खूप आनंद झाला.
No comments:
Post a Comment