एका राजकीय पक्षाने एक गठ्ठा मतांसाठी एका संप्रदायाला अमर्याद अधिकार दिले.
काही वर्षांनी घटनेने ते अधिकार रद्द करण्याचा निर्णय दिला.
तेंव्हा त्या संप्रदायातील लोक म्हणू लागले, ‘हा देश आपल्याला राहण्यायोग्य राहिला नाही.’
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment