‘भारतीय राजकारणांत आरोप-प्रत्यारोपांची जागा आता हेवे-दावे किंबहुना प्रतिशोधाने घेतली आहे…’,
एक राजकीय विश्लेषक आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करत होते.
त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक होते,
‘नवमहाभारतातील राजकारण’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment