Monday, 18 November 2024

अलक ४९४



‘भारतीय राजकारणांत आरोप-प्रत्यारोपांची जागा आता हेवे-दावे किंबहुना प्रतिशोधाने घेतली आहे…’,

एक राजकीय विश्लेषक आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करत होते.

त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक होते,

‘नवमहाभारतातील राजकारण’.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...