सर्वच स्तरांवर अनेक प्रयत्नकरुनही मतदानाची टक्केवारी यावेळेंसदेखील वाढली नाही.
त्यावर एका राजकीय विश्लेषकाने विधान केले, ‘नागरिकांना ‘कर्तव्यदक्षता’ हा शब्द केवळ प्रशासनाशी संबंधीत हवा आहे’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment