Saturday, 9 November 2024

अलक ४८७



‘जय श्रीराम म्हणणारे हिंसक असतात’, असे एका राजकीय नेत्याने विधान केले.

त्यानंतर काही दिवसांनी एका शांतताप्रिय समजाने गणपती मिरवणुकीवर दगफेक झाली.

त्या वेळेला त्या राजकीय नेत्यानी धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...