Friday, 22 November 2024

अलक ४९८



तो विचार करत होता, ‘आपल्या आवडीचा पक्ष सत्तास्थापन करू शकेल का?’

नंतर त्याच्या लक्षात आले, ‘निवडून आलेले सरकार जनतेचेच तर असते’.

एव्हाना लोकशाही रुजत चालली होती.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...