एमएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो शेती करायला लागला. त्याच्या सर्व मित्रांनी त्याला वेड्यात काढले.
प्रियसी देखील म्हणाली, "आता आपल्या लग्नाचा विचार न केलेलाच बरा."
त्यावर तो म्हणाला, "मला माझ्या निर्णयाचे परिणाम माहीत होते. तरीदेखील मी सुखाऐवजी सेवा निवडली."
No comments:
Post a Comment