प्रेम विवाह नुकताच झाला होता. ती आता त्याला लग्नापूर्वीप्रमाणे फोनवर बोलत नव्हती. तिचे फोन तर यायचे परंतु घरातील काही गोष्टी आणण्यासाठी.
तो न राहवुन एके दिवशी म्हणाला, "तू आता प्रियसी राहिली नाहीस."
त्यावर ती म्हणाली, "प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं. पण लग्नात नाही."
No comments:
Post a Comment