"...म्हणून घेतला वसा टाकू नये", आजी गोष्ट संपवत नातीला म्हणाली.
नातीने प्रश्न केला, " आजी, असा वसा काय केवळ मुलींसाठीच असतो?"
"नाही गं पोरी", आजी उत्तरली,
"मुलांसाठी पण असतो. पण त्यांच्या कधी कुणी गोष्टी लिहिल्याचं नाही."
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment