समाजकारणापेक्षा राजकारणच जास्त केले जाते,
म्हणून त्याला राजकारणात प्रवेश करायचा नव्हता.
अनेक वर्ष सक्रिय राजकारणात असलेले त्याचे वडील म्हणाले,
"एक गोष्ट सदैव लक्षात ठेव. नात्यात सर्वात जास्त राजकारण सामान्य माणूसच करत असतो."
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment