एव्हाना तिच्या भावाने देखील कार घेतली. तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईकांपैकी तिच्याकडेच आता कार नव्हती.
त्यामुळे तिला प्रचंड वाईट होते.
तिचे दुःख एव्हढे होते की, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तरी ती माहेरी जाण्यास तयार नव्हती.
तो ही तिला समजावून सांगून थकला.
नकळत तिच्या भावाला ही गोष्ट समजली.
भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी आला. आणि म्हणाला, "मी 'जिवतीच्या गोष्टी'तील भाऊ नाही. आणि म्हणूनच तू भौतिकगोष्टी सर्वस्वी म्हणू नकोस."
No comments:
Post a Comment