Tuesday, 10 September 2024

अलक ४४१



वक्फ बोर्डाने एका संपूर्ण गावावरच दावा केला.

गावांतील नागरिकांवर क्षणांत बेघर होण्याची वेळ आली.

परंतू त्यांनी संयमाने जाती-पातीतील भेद विसरत ‘हिंदू’ म्हणून न्यायालयात धांव घेतली.

त्यांना प्रकरण जिंकल्यानंतर लक्षात आले, इथून पुढे आपली एकच ओळख असली पाहिजे.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...