Friday, 13 September 2024

अलक ४४४



‘मृत्यू सोबत वैर संपत असतं’, त्याला हे विधान खोटे ठरवायचे होते.

म्हणून मग त्याने प्रत्येकाला क्षमा करण्यास सुरवात केली. त्याला आनंदही होत होता. 

नि त्याने एका क्षणी शोध घेण्यास सुरुवात केली की, ‘त्याला कुणी क्षमा केली आहे का नाही?’

त्यावेळेस तो अधिक आनंदी झाला.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...