‘मृत्यू सोबत वैर संपत असतं’, त्याला हे विधान खोटे ठरवायचे होते.
म्हणून मग त्याने प्रत्येकाला क्षमा करण्यास सुरवात केली. त्याला आनंदही होत होता.
नि त्याने एका क्षणी शोध घेण्यास सुरुवात केली की, ‘त्याला कुणी क्षमा केली आहे का नाही?’
त्यावेळेस तो अधिक आनंदी झाला.
No comments:
Post a Comment