लोकं दोन-पाच वर्षांच्या कार्यकाळातच स्वतःच्या कामाचा संदर्भ द्यायला लागतात.
त्यांनी मात्र चाळीस वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करत असतांना असा अभिनिवेश कधीही बाळगला नाही.
निवृत्तीनंतर आत्मचरित्र प्रकाशित केले.
शिर्षक होते ‘प्र-योगी’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment