त्याचे ठाम मत होते ‘सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत’.
म्हणून त्याने कधीही मतदान केले नाही.
त्याला हे कधीही उमगले नाही की,
समाजातील सज्जनशक्ती मतदान करत नाही म्हणून योग्य व्यक्ती निवडून येत नाही.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment