Thursday, 19 September 2024

अलक ४४९



भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-४ ची घोषणा केली. तर दुसरीकडे सामान्य भारतीय चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या यांचे पालन करत होते.

काही पुरोगामी मंडळींना हा विरोधाभास वाटत होता.

परंतू देवी-देवता देखील शस्त्र आणि शास्त्रचे पुरस्कर्ते आहेत, हे ते विसरले होते.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...