भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-४ ची घोषणा केली. तर दुसरीकडे सामान्य भारतीय चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या यांचे पालन करत होते.
काही पुरोगामी मंडळींना हा विरोधाभास वाटत होता.
परंतू देवी-देवता देखील शस्त्र आणि शास्त्रचे पुरस्कर्ते आहेत, हे ते विसरले होते.
No comments:
Post a Comment