#अलक ३८४
‘जयां पुरुषांस ज्याचे ध्यान तयाशी तेची प्राप्त, त्याच्या वाचनात हे समर्थांचे वचन आले.
एव्हाना त्याला ज्योतिष आणि भविष्य यांतील फरक कळाल्यामुळे त्याने वर्तमानावर भर देण्यास सुरुवात केली.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment