Friday, 26 July 2024

अलक ४०७



मुंबईतील मुलांना ‘पाऊस’ विषयावर निबंध लिहायला सांगितले. तेव्हा जवळ जवळ सर्व विद्यार्थ्यांनी पुराचे वर्णन केले.

विद्यार्थ्यांची अशी दशा पाहून शिक्षकांनी आता ‘निसर्ग शाळा’ उपक्रम हाती घेतला आहे.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...