‘जीवन हरवला आहे.
जीवन हरवले आहे.’
वडिलांनी वर्षासहलीत पाण्यात वाहून गेलेल्या तरुण मुलासाठी या दोनच ओळींचा शोकाकुल संदेश वर्तमानपत्रात दिला.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment