‘गत १० वर्षातील भारताची प्रगती’, या विषयावर परिसंवाद सुरू होता.
अध्यक्षीय समारोपात वक्ते म्हणाले,
“प्रगती किती झाली वा नाही झाली यांवर अजूनही संवादसत्र होऊ शकते.
परंतू एक नक्की आहे,
आपण स्वावलंबी भारत होऊ पाहात आहोत”.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment