Wednesday, 24 July 2024

अलक ४०५



‘अभद्र युती हे वर्तमान राजकारणाचे विदारकरुप लोकशाहीला मारक आहे’, असे विधान एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने केले.

त्यावर एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने

‘राजकारणात सदैव मित्र अथवा शत्रु पक्ष असतं नाही’

या त्यांच्याच विधानाची त्यांना आठवण करुन दिली.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...