दुष्काळ दुष्काळ म्हणतांना ओला दुष्काळ कधी आला कळलेच नाही.
यंदा आनंद साजरा करायचे ठरवले होते. परंतू दुःखाचाच मुक्काम वाढला.
तेंव्हा तिने घरात आलेल्या गंगामाईची ओटी भरली,
भावना होती, ‘किमान पाण्याने का होईना घर भरले’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment