सरकारने अपघातातील मृतांच्या घरी काही रक्कम देण्याची घोषणा केली.
अपघातात वाचलेली लोकं आयुष्याची किंमत ओळखून आता वाहने चालवायला लागली होती.
परंतू उर्वरित नागरिकांनी अजून धडा घेतलेला नाही.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment